FAQ

मल्लिकार्जुन निमजीवामृत प्रिमिक्स.

निमजीवामृत प्रिमिक्स हे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले उत्पादन असून ते मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव सक्रिय करण्यास आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत करते.
हे उत्पादन भाजीपाला पिके, फळबागा, धान्य पिके, ऊस, कापूस आणि इतर नगदी पिकांसाठी वापरता येते.
१ किलो निमजीवामृत प्रिमिक्स ४० ते ५० लिटर पाण्यात किंवा जीवामृतामध्ये चांगले मिसळून वापरावे. पिकांच्या गरजेनुसार फवारणी किंवा आळवणीसाठी वापरता येते.
नाही. हे उत्पादन नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असून कोणतेही हानिकारक रासायनिक घटक वापरलेले नाहीत.
मल्लिकार्जुन जीवामृत महिला उत्पादक गटातील महिला सदस्यांच्या सहभागातून हे उत्पादन तयार केले जाते. महिला सक्षमीकरण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Still have questions?

Can't find the answer you're looking for? Please contact our customer support team.

Contact Us